खान्देश
-
नॅनो स्केल सेमीकंडक्टर डीव्हायसेस फॅब्रिकेशनच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाची सुरूवात
जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत क्लास १०००० क्लिन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर…
Read More » -
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “इनोव्हेशन डे” साजरा
जळगाव,;- येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “इनोव्हेशन डे” साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न…
Read More » -
डॉ .बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी डोलारखेड्यात रास्ता रोको.
मुक्ताईनगर :-(प्रतिनिधी) डोलारखेडा ग्रामपंचायती कडे वारंवार मागणी करूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्दानासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याने डोलारखेडा येथील…
Read More » -
तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे
कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन यांचे प्रतिपादन नूतन महाविद्यालयात सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा हृद्य सत्कार जळगाव (प्रतिनिधी) : तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी…
Read More » -
प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नामुळे एका महिन्यातच कुपोषित बालकांची संख्या ४१० घटली
जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे जळगाव, :-मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी…
Read More » -
पहूर येथे हॉटेलला आग लागून २ लाखांचे नुकसान
पहूर ,ता.जामनेर;- पहूर बसस्थानकाजवळ असलेल्या चहाच्या हाॅटेलला अचानक आग लागली यात २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना १५ रोजी रात्री…
Read More » -
जळगावात इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा मृत्यू
जळगाव ;- कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला असून दुसरा कामगार तरूण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना…
Read More » -
मूळजी जेठा महाविद्यालयात पाचदिवसीय हिंदीतर भाषी नवलेखक शिवीर
जळगाव- हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारत सरकार संचालित उच्चतर शिक्षण विभागातील केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या वतीने हिंदीतर भाषिक…
Read More » -
बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम
जळगाव ;- – जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह…
Read More » -
विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी मनास सशक्त बनविणे हाच एकमेव उपाय-सुमनदीदी
जळगाव : – आज सर्वत्र विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे याला कसे थांबविता येईल यावर समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत, अशावेळेस…
Read More »