राजकीय
-
आरोग्य केंद्रांसाठी डीपीडीसीतून १ कोटी ८५ लाखांचे औषधी
जळगावः – शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यपूर्ण सेवा पोहचावी म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. आता जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी…
Read More » -
उद्योजक श्रीराम पाटील यांचा भाजपात प्रवेश
जळगाव;- रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला . मुबई येथील भाजपा कार्यालयात हा…
Read More » -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव युवा संवाद दौरा रद्द
जळगाव ;- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दि.15 रोजीचा युवा संवाद दौरा रद्द झाला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल…
Read More » -
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला भाजपात प्रवेश
मुंबई ;-राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश…
Read More » -
भाजपाच्या गाव चलो अभियानातून गावपातळीच्या योजनांची जनजागृती -माजी खा. डॉ. उल्हास पाटील
रावेर – भाजपाच्या गाव चलो अभियानातून गाव पातळीच्या योजनांची जनजागृती होत असल्याचे मत माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी आज…
Read More » -
गृहमंत्री अमित शहांचा दौरा यशस्वी करावा – गिरीश महाजन
जळगाव ;- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह दि. 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत…
Read More » -
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला रामराम !
मुंबई ;;- राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला…
Read More » -
पुणे येथे राष्ट्रवादीच्या युवा मिशनसाठी जळगाव येथून शेकडो कार्यकर्ते रवाना
जामनेर ;- जळगाव युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अरविंद चितोडीया यांच्या नेतृत्वाखाली पक्ष व चिन्ह मिळाल्यानंतर प्रथमच अजित…
Read More » -
विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार -ना. चंद्रकांत पाटील
विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उदघाटन जळगाव, ;- येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या…
Read More » -
वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य शासन अपयशी ; शिवसेना महानगरतर्फे निषेध
जळगाव ;-मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या खून ,दरोडे,घरफोड्या,हाणामारी ,चोऱ्या यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही…
Read More »