राजकीय
-
…म्हणून रोहित निकमांच्या उमेदवारीचा होईल विचार!
खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले असून सर्वच राजकीय पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू…
Read More » -
उद्धव ठाकरे गटाला धक्का :आमदार रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
मुंबई ;- ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री…
Read More » -
तृणमूल काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधील ४२ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर
कोलकाता ;- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस एकट्याने…
Read More » -
आचारससंहिता लागण्याची शक्यता असल्याने दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय
मुंबई ;- पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका पाहायला मिळत…
Read More » -
पाकिस्तानचे आसिफ अली झरदारी नवे राष्ट्रपती
इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) सहअध्यक्ष असीफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे १४वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ६८ वर्षीय झरदारी…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात १२०० कोटींची गुंतवणूक – खा. उन्मेश पाटील
जळगावः ;- जळगाव जिल्ह्यात येत्या काळात २६ प्रकल्पांतून १२०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यातून सुमारे चार हजार लोकांना प्रत्यक्ष…
Read More » -
शेतकर्यांना दिवसा वीज: पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर
जळगांव, ;– महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड)…
Read More » -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर स्वागत
जळगाव ;- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगाव विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
Read More » -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सागरपार्क येथे सभा ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
जळगावः भाजपाचे जळगाव येथे आज दि.५ रोजी सागरपार्कवर युवा संमेलन होत असुन या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत. त्यांची…
Read More » -
मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
जळगाव ;- महाराष्ट्र शासनाचा ” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले.…
Read More »