खान्देश
-
महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – ना. अनिल पाटील
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जळगाव;- महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल. असा…
Read More » -
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे अहिंसा सदभावना यात्रेद्वारे विश्व अहिंसा दिवस साजरा
जळगाव ;- लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पूर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातुनच समाज घडेल. असे प्रतिपादन…
Read More » -
पाच वर्षाच्या चिमुकल्याचा पाय घसरल्याने खदानीत पडून मृत्यू
एरंडोल ;- लहान मुलांसोबत पायी जात असतांना एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा पाय घसरल्याने खदानीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी…
Read More » -
पोदार प्रेप येथे महात्मा गांधी ,लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
जळगाव ;- पोदार प्रेप येथे २ ऑक्टोंबर या दिवशी गांधीजी व शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. या विशेष दिवसाचे…
Read More » -
गो. से. हायस्कूल येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
पाचोरा ;– पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा या विद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा…
Read More » -
भुसावळात युवकावर विळ्याने वार
भुसावळ;- शहरातील गंगाराम प्लॉट येथील तरुणांवर विळ्याने हल्ला केल्याची घटना शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. संशयितांने फिर्यादीच्या आईस…
Read More » -
14 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेले
एरंडोल; –तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथून एका 14 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत…
Read More » -
सरपंच पद गेल्याच्या कारणावरून २४ जणांकडून पिता पुत्राला मारहाण
पारोळा:– सरपंच पद गेल्याच्या कारणावरून तब्बल 24 जणांनी महिला सरपंचाच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 28 रोजी रात्री पावणे…
Read More » -
शिरसोली येथील मोबाईल टॉवरवरील पॉवर केबल वायरची चोरी ; एकाला अटक
जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथील मोबाईल टॉवरवरील केबल वायर चोरी केल्याप्रकरणी एका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून…
Read More » -
पाळधी गावातून राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाची सुरुवात
जळगाव;- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक व सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे.…
Read More »